बांगलादेश संकट: लोकसभेत बोलताना भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की जेव्हा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पदभार स्वीकारला तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यास सांगितले.
शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार
जळगाव, ता. १२ : जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर-...